Mumbai News Today : केंद्र सरकारने कांद्यावर भरमसाट निर्यातशुल्क लादल्यानंतर शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे. या कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसत आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. ठिक-ठिकाणी सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरु आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…