अशोक तुपे, श्रीरामपूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जायकवाडी धरणातील पाण्याची चोरी रोखण्यात आलेले अपयश, योग्य नियोजनाचा अभाव यामुळे मृत पाणीसाठय़ातील तब्बल आठ टीएमसी पाणीवापर करावा लागला. त्यात नगर व नाशिक जिल्ह्य़ातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच लाभक्षेत्रात कमी पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी खोऱ्यात पाणी संकट उभे ठाकले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government fail to prevent water theft in jayakwadi dam zws
First published on: 27-07-2019 at 05:08 IST