उपाययोजनांवरील कोटय़वधींचा निधी कुठे गेला?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वऱ्हाडातील अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्हय़ातील मोठय़ा भागाला खारपाणपट्टय़ाचे ग्रहण लागले. खारपाणपट्टय़ामध्ये शेती आणि पिण्याचे पाणी या मुख्य समस्या आहेत. संशोधन व कोटय़वधी रूपयांच्या निधीचा खर्च करूनही अमरावती विभागातील खारपाणपट्टय़ाची समस्या आहे. खारपाणपट्टय़ावरील हा कोटय़वधींचा निधी नेमका मुरला कुठे हाच एक आता संशोधनाचा विषय ठरत आहे. कॉँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात न सुटलेला खारपाणपट्टाचा गंभीर प्रश्न युती शासनात तरी सुटेल का? असा प्रश्न आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity in akola
First published on: 11-11-2016 at 01:14 IST