बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. ऐश्वर्या ही अभिषेकपेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठी आहे. त्या दोघांमध्ये कधीच ही गोष्ट आली नाही. एवढचं काय तर ऐश्वर्याची सुंदरता ही कोणाला ही घायळ करणारी आहे. मग अभिषेकनेही तिच्याशी या मुळेच लग्न केले असणार अशा चर्चा त्यांच्या लग्ना दरम्यान रंगल्या होत्या. मात्र, अभिषेकने तिच्याशी सुंदरतेमुळे नाही तर दुसऱ्या कारणामुळे केल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.

अभिषेकने त्याच्या आणि ऐश्वर्याच्या रिलेशनशिपबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळीच त्याने ऐश्वर्याशी लग्न का केलं ते सांगितलं आहे. “ती खूप सुंदर आहे. फक्त एवढचं नाही तर ती एक सुंदर व्यक्ती सुद्धा आहे. तिचे मन साफ आहे आणि हेच तिचे सौंदर्य आहे. तर याच कारणामुळे मी ऐश्वर्याशी लग्न केले आणि तिला जीवनसाथी म्हणून निवडले”, असे अभिषेक म्हणाला.

How To Make Raw Banana Chivda
Raw Banana Chivda: मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी बनवा ‘कच्चा केळींचा चिवडा’ ; चटपटीत अन् पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा? साहित्य, कृती लिहून घ्या
rajasthan bhilwara murder case
विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय, तरुणाचे अपहरण करून हत्या अन् मृतदेह…; अंगावर शहारे आणणारी घटना समोर!
Parole, High Court, happy moments,
आनंदी क्षणांसाठीही पॅरोल द्यायला हवा – उच्च न्यायालयाचा निर्वाळा
This is what happens to the body when you shift your dinner time from 9 pm to 6 pm
रात्री ९ ऐवजी संध्याकाळी ६ पर्यंत जेवण केल्यास तुमच्या शरीरामध्ये काय बदल होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
What is Next of kin rule
Next Of Kin नियम काय आहे? लष्करातील या नियमात सुधारणा करण्यासाठी का होतेय मागणी?
wardha, Honor Killing in wardha, Father did Honor Killing in wardha, father killed a daughter in wardha, Father Sentenced to Life Imprisonment, False Suicide Claim Exposed,
वर्धा : ऑनर किलिंग! मुलीची हत्या करणाऱ्या बापास आजीवन कारावास, पत्नीने दिली पती विरोधात साक्ष
weight gain and exercise
झटपट वजन कमी करण्यासाठी उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्यामुळेही वाढू शकतं वजन? तज्ज्ञ काय सांगतात…
young man killed his brother with help of his mother tried to perform mutual funeral
नागपूर : युवकाने आईच्या मदतीने केला भावाचा खून, परस्पर अंत्यविधी करण्याचा प्रयत्न

अभिषेक म्हणाला, “व्यक्तीचे सौंदर्य हे ठराविक काळापर्यंत असते. परंतु एक स्वच्छ आणि सुंदर मन हे नेहमी त्या व्यक्तीसोबत असते. याच कारणामुळे बाह्य सुंदरतेवर प्रेम करू नका, तर त्याच्या मनाच्या सुंदरतेवर करा. तुमचा जोडीदार हा फक्त सुंदर असला पाहिजे अस तुम्ही म्हणत असाल तर पुढे जाऊन ही मोठी चुक ठरू शकते. कारण जोडीदारासोबत तुम्हाला संपूर्ण आयुष्य घालवायचे आहेत. त्यामुळे बाह्य सौंदर्यापेक्षा मनाने सुंदर असणे गरजेचे आहे.”