मन्या एका लग्नाला जातो.
तिथे जेवताना भांड्यातलं पाणी संपलं की,
वाढपी सारखं पाणी ओतून जात होता.
जणू पाण्याचा आग्रहच सुरू होता म्हणा!
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मन्या : थोडा मसाले भात मिळेल का? घशात पाणी आडकलं आहे.