मन्या एका लग्नाला जातो.

तिथे जेवताना भांड्यातलं पाणी संपलं की,

वाढपी सारखं पाणी ओतून जात होता.

जणू पाण्याचा आग्रहच सुरू होता म्हणा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्या : थोडा मसाले भात मिळेल का? घशात पाणी आडकलं आहे.