सुरेश : अरे, काल माझ्या वडिलांच्या अंगावरून ४० गाड्या गेल्या.
रमेश : काय म्हणतो. तरी ते जिवंत आहेत?
सुरेश : हो. कारण ते पुलाखाली उभे होते.
सुरेश : अरे, काल माझ्या वडिलांच्या अंगावरून ४० गाड्या गेल्या.
रमेश : काय म्हणतो. तरी ते जिवंत आहेत?
सुरेश : हो. कारण ते पुलाखाली उभे होते.