भिवंडी तालुक्यातील काटई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या वादातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दोन गटात सोमवारी रात्री तुफान हाणामारी होऊन त्यात दहा कार्यकर्ते जखमी झाले. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिकडेच काटई ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यावरून ही हाणामारी झाली असून परस्परांविरूद्ध करण्यात आलेल्या तक्रारींवरून पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या २५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2013 रोजी प्रकाशित
भिवंडीत काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
भिवंडी तालुक्यातील काटई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या वादातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दोन गटात सोमवारी रात्री तुफान हाणामारी होऊन त्यात दहा कार्यकर्ते जखमी झाले. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published on: 01-01-2013 at 05:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight between ncp congress workers in bhivandi