सरकारने उत्पन्न वाढीसाठी निर्णय फिरविला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थिक टंचाईमुळे तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी सरकारने नवनवीन उपाययोजना हाती घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार आजवर ५०० रूपयांच्या नोंदणी शुक्लाच्या माध्यमातून कोटय़ावधींची रक्ताच्या नातेवाईकांना मालमत्ता बक्षीसपत्राने देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. आता दान किंवा बक्षीसपत्राच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मालमत्ताना तीन टक्के तर अन्य मालमत्तांच्या नोंदणीत एक टक्का वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे  सरकारला वार्षिक ३०० कोटींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government increased house registration fees
First published on: 17-05-2017 at 04:34 IST