ठाणे पालिका आयुक्तांना हजर राहण्याचे उच्च न्यायालयाचे फर्मान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे येथील आगासने गावातील खारफुटींवर उभी राहिलेली बेकायदा बांधकामे पाडून तेथे खारफुटीचे जंगल पुन्हा विकसित केले गेले आहे की नाही याच्या पाहणीचा अहवाल शुक्रवारी ठाणे पालिकेने उच्च न्यायालयात सादर केला. परंतु या अहवालाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत या मुद्दय़ाचे पालिका आयुक्तांना गांभीर्य कळत नसेल तर आम्ही त्यांना ते समजावून सांगतो, असे स्पष्ट करत न्यायालयाने पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पुढील सुनावणीच्या वेळी हजर राहण्याचे फर्मान सोडले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court mangrove forest
First published on: 25-02-2017 at 01:53 IST