मुंबई: प्रत्येक वेळी पंडित नेहरूंनी काय केले, असा प्रश्न विचारला जातो. पण ते जाऊन आता साठ वर्षे झाली. नेहरूंनी १६ वर्ष पंतप्रधान पद भूषविले. त्यापेक्षा भाजपचा सत्ता काळ अधिक आहे. गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यामुळे नेहरूंपेक्षा भाजपने जास्त काळ सत्ता भोगली आहे. मी नेहरूंचा प्रशंसक नाही, पण प्रत्येक वेळी नेहरूंनी काय केले विचारण्यापेक्षा मोदींनी काय केले, हे सांगण्याची आज गरज आहे, अशी  टीका शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा