किनाऱ्याची सुरक्षितता की जीवसृष्टीचा ऱ्हास?

इंद्रायणी नार्वेकर, नमिता धुरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समुद्रकिनारा मार्ग प्रकल्पासाठी काढून टाकलेले सिमेंट काँक्रीटचे टेट्रापॉड गेल्या काही दिवसांपासून वांद्रे आणि वर्सोवा येथील समुद्रकिनाऱ्यांवर टाकले जात आहेत. मात्र अनेक वर्षांपासून असलेल्या या किनाऱ्यांवर अचानक मरिन ड्राइव्हप्रमाणे टेट्रापॉड का टाकले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या सिमेंट काँक्रीटच्या खडकांमुळे निसर्गाची हानी होईल, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे तर किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी हे खडक फायद्याचे आहेत असे सरकारी यंत्रणांचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Versova cement slabs bandra shores mumbai ssh
First published on: 05-08-2021 at 00:58 IST