वाशीम : गेल्या अनेक वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसिंचन प्रकल्प उभारण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्याचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही. यामुळे प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण वाढवून पंधरा टक्के करावे या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती समितीच्यावतीने आज जिल्हाधकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने आज २८ मार्च रोजी शिवाजी चौक येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. पुढे हा मोर्चा पाटणी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर: उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या प्रतिमेला चपला मारणार का…? बावनकुळे यांचा सवाल

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge march of farmers at the collector office demanding 15 percent reservation to project victims pbk 85 zws
First published on: 28-03-2023 at 19:20 IST