कर्नाटक च्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या महत्त्वाकांक्षा वाढलेल्या आहे. राज्यात सत्ता बदल होऊ शकतो म्हणून प्रत्येक जण त्या धावपळीत लागले आहे. मात्र यातूनच त्यांचा सत्तेत येण्याचा मार्ग थांबणार सुद्धा आहे असे चित्र दिसत असल्याचे मत आमदार बच्चु कडू यांनी व्यक्त केले. पुढील काळात निर्माण होणाऱ्या राजकीय स्थिती आम्ही समोर जाणार आहोत. युतीने म्हटले तर युतीत नाही तर एकटे लढणार आहे. कसे लढू ते योग्य वेळी ठरवू. या संदर्भात अजून चर्चा केली नाही मात्र ज्यावेळी चर्चा करू त्यावेळेस मागणी करू, परिस्थिती नुसार किती जागा लढायच्या याबाबत निर्णय घेऊ, शेवटी जिंकणे महत्वाचे असते असेही कडू म्हणाले.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…