राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा हा आधीच ध्यायला हवा होता. त्यांनी राज्यपाल पदावर असताना जे निर्णय घेतले त्याची चौकशी व्हायला हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

हेही वाचा- मंत्री संजय राठोड यांच्याकडून कटू आठवणींना उजाळा; म्हणाले, ’त्या’ दु:खद प्रसंगातून…

satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
Rahul gandhi
“सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

वर्धेला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूर येथेनक्षजात असताना शरद पवार यांचे बुटीबोरी येथे कार्यकर्त्याच्यावतीने स्वागत करण्यात आले त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर प्रसार माध्यमाशी बोलताना ते म्हणाले, खरे तर या पूर्वीच त्यांच्याकडून राजीनामा घेणे अपेक्षित होते मात्र तो घेतला नाही. मात्र राज्यपाल या सवैधानिक पदावर असताना त्यांनी जे निर्णय घेतले आहे त्याची चौकशी व्हायला हवी असेही शरद पवार म्हणाले.