वसई-विरार शहराला पाणी पुरवठा करणा-या सुर्या नदीला पूर आला असून, पुराचे पाणी पम्पिंग स्टेशनमध्ये शिरले आहे. त्यामुळे वसई-विरार शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
वसई-विरार-पालघर क्षेत्रात सलग पाच दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मागच्या बारा तासात वसई-विरार भागात ११६ मिमी पाऊस झाला आहे. वसई-विरार शहराला पाणी पुरवठा करणा-या सुर्या नदीला पूर आला असून, पुराचे पाणी पम्पिंग स्टेशनमध्ये शिरले आहे. जॅकव्हिलमध्ये गाळ जमा झाल्याने पंप चोकअप झाल्याने पाणी पुरवठा बंद केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2016 रोजी प्रकाशित
वसई-विरारचा पाणीपुरवठा बंद
वसई-विरार-पालघर क्षेत्रात सलग पाच दिवसांपासून पाऊस सुरु आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 03-07-2016 at 14:53 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar water supply stop