– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राचीन काळापासून मूल्यांचा विचार होत आहे. मूल्ये कशी ठरवायची, याचे दिशादर्शन अ‍ॅरिस्टॉटलने केले आहे. त्याच्या मते, कोणत्याही गुणाचा अतिरेक झाला की तो दोष होतो. त्यामुळे ‘समतोलपणा’ हे मूल्य आहे. जे मौल्यवान वाटते, कोणत्याही कृतीला आणि आयुष्यालाही अर्थ प्राप्त करून देते ते मूल्य होय. भारतीय तत्त्वज्ञानात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ म्हणजे आयुष्याला अर्थ देणारी चार मूल्ये आहेत. माणूस सहसा मूल्यांचा जाणीवपूर्वक विचार करीत नाही, पण अजाणतेपणे तो जे निर्णय घेतो ते सुप्त मनात ठसलेल्या मूल्यानुसार घेत असतो. कुटुंबात, समाजात, शिक्षणात जे काही संस्कार केले जातात, ते ‘मूल्य’संस्कारच असतात.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on values abn
First published on: 06-10-2020 at 00:08 IST