
ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा उपस्थित झाला आणि हवेतील हरित वायूंची आर्थिकरूपात उलाढाल होऊ लागली. नांगरणीरहित शेती, कुरणांची वाढ, वृक्ष लागवड,

ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा उपस्थित झाला आणि हवेतील हरित वायूंची आर्थिकरूपात उलाढाल होऊ लागली. नांगरणीरहित शेती, कुरणांची वाढ, वृक्ष लागवड,

भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्लीत १९५८ साली सुरू झाले. त्यांनतर ते २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबईत सुरू झाले.

मुंबईत आकाशवाणी केंद्र सुरू झाले ते १९३८ साली. या केंद्रावर आज दिसतात, ते सर्व कार्यक्रम अगदी पहिल्या दिवसापासून साहजिकच सुरू…

गडिहग्लज हे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याचे गाव. कोल्हापूर जिल्ह्यातील गाव असल्याने पाऊसपाणी चांगले.

खालसा जमीन : ज्या जमिनीच्या वसुलीचा मालक सरकार आहे, सरकारने वहिवाटलेली अथवा जप्त केलेली जमीन व त्याबरोबर इनामी अथवा व

‘३२-ग’च्या जमिनी : कूळ कायद्यान्वये ज्या जमिनी कुळांच्या मालकीच्या झालेल्या आहेत, त्या जमिनींना ‘३२-ग’ च्या जमिनी म्हणतात.

सर्वसाधारणपणे जमिनीचा कस, पाणीपुरवठा, हवामान आणि मिळणारे उत्पन्न या प्रमुख निकषांवर शेतजमिनीचे वर्गीकरण करण्यात येते.

शेतजमिनीचा अकृषिक (शेतीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी) वापर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येत नाही.

खरेदी खताची नोंदणी झाल्यानंतर, वकिलांमार्फत दस्ताची प्रमाणित प्रत व संबंधित कागदपत्रे तहसीलदार कार्यालयात सात दिवसांच्या आत सादर

वरकस जमीन: भातशेतीच्या लागवडीमध्ये राबखताच्या कामासाठी उपयोगात आणली जाणारी व त्यानुसार महसूल अभिलेखात वरकस म्हणून

शेतजमीन, त्याचे विविध व्यवहार आणि त्यासंदर्भात वापरात असणाऱ्या काही ठरावीक संज्ञांची माहिती शेतकऱ्यांना असणे गरजेचे असते.

खरेदी करावयाची शेतजमीन आदिवासी, सरकारी अथवा खासगी जंगल, आरक्षित म्हणून घोषित, निर्णय प्रलंबित इत्यादी बाबींची