

या अभियानात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
जत्रेतील कांदा, लसूण, माश्यांचे जाळे, सुकी मासळी, मसाले इत्यादी पदार्थ पावसाळ्यासाठी खरेदी करून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक गर्दी करत आहेत.
अग्निशमन विभागाच्या गेल्या अनेक वर्षाची मागणी काही प्रमाणात पूर्ण झाल्यामुळे आपत्कालीन प्रसंगी सेवा देणे सोपे होणार आहे.
विशेष म्हणजे काही छेद अवघ्या १००- १५० फुटावर असल्याने दुभाजक उभारण्याचा मूळ हेतू असफल राहिल्याने नगरपरिषदेने केलेला हा खर्च निरुपयोगी…
अक्षय तृतीया सण असल्यामुळे बाहेर कामाला गेलेले स्थलांतरित झालेले सर्व आदिवासी बांधव आपल्या मूळ गावी आले असून पारंपारिक पद्धतीने हा…
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्ती व प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायती अंतर्गत आपले सेवा केंद्र उभारण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल येथे राहणारी पूनम शहा ही महिला गेल्या काही दिवसांपूर्वी डहाणू लोणी पाडा येथे राहणाऱ्या आपल्या आईच्या घरी प्रसुतीसाठी…
जिल्ह्यात डोंगरी व सागरी किनाऱ्यावर अनेक पर्यटन स्थळ असून अशा ठिकाणी प्लास्टिक युक्त कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे.
पालघर जिल्हयातील नविन रस्ते व चालु असलेली रस्त्यांच्या डागडुगीच्या कामकाजाच्या ठिकाणी होणारे अपघात व वाहतुक कोंडी नियोजना बाबत पोलिस अधीक्षक…
परवाने रद्द केल्याने ग्रामीण भागासह शहरी भागात आधारकार्ड काढणारे केंद्राचालक निराधार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
जव्हार वन विभागाच्या कंचाड वन परिक्षेत्राच्या हद्दीत खैरांची तस्करी करणारा टेम्पो वन विभागाने पकडला असून यातील १५० नग खैर प्रजातीचे…