-
भारत विविधतेने नटलेले देश म्हणून ओळखला जातो. इथे प्रत्येक राज्य आणि शहरानुसार राहणीमान, भाषा, खाण्या-पिण्याच्या सवयी बदलतात. इथे प्रत्येक राज्यात आणि शहरात वेगवेगळे प्रथा, परंपरा, नियम पाळले जातात. या मुळे प्रत्येकाला राज्य आणि शहरानुसार असलेले नियम आणि परंपरांचे पालन करत रहावे लागते.
-
पण आज आपण भारतातील अशा एका शहराबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्हाला राहण्या- खाण्याची एकदम मोफत सोय केली जाते.
-
पण त्यासाठी तुम्हाला फक्त एक अट मान्य करावी लागते. त्यामुळे ही अट कोणती आहे आणि हे खास शहर नेमक कुठे आहे जाणून घेऊ….
-
हे शहर नेमक आहे कुठे?
या अनोख्या शहराचे नाव आहे ऑरिविले. हे चेन्नईपासून अवघ्या १५० किलोमीटर अंतरावरील विल्लुपुरम जिल्ह्यात येते. भारतात या शहराला भोरचे शहर म्हणजेच सन ऑफ डाऊन असेही म्हटले जाते. -
या शहराच्या स्थापनेमागे अनेक तर्क वितर्क सांगितले जातात. यातील एक तर्क म्हणजे हे शहर अशा पद्धतीने बांधले गेले आहे की, जिथे प्रत्येक जाती- धर्माचे लोक कोणताही भेदभाव, भांडण न करता गुण्यागोविंदाने राहू शकतात.
-
हे शहर कोणी वसवले?
इंटरनेटवरील माहितीनुसार, ऑरोविल हे शहर १९६८ मध्ये अल्फागोने स्थापन केले होते. १९१४ मध्ये मीरा पुद्दुचेरीला श्री अरबिंदो यांच्या आध्यात्मिक रितीमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. -
तेव्हा तिला हे ठिकाण खूप आवडले होते. मात्र त्यानंतर ती जपानला गेली, त्यानंतर ती १९२४ मध्ये या ठिकाणी परतली आणि इथेच राहिली.
-
इथे राहण्यासाठी अट काय आहे?
पण आता एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे जो म्हणजे, इथे राहण्यासाठी लोकांना अशी कोणती अट मान्य करावी लागेल, जी स्वीकारल्यानंतर तुम्हाला या शहरात मोफत राहता येईल आणि मोफत खाताही येईल. -
या शहराला युनिव्हर्सल सिटी असेही म्हटले जाते. कारण ५० देशांतून लोक इथे राहायला येतात.
-
दुसरीकडे, त्या विशेष अटीबद्दल बोलायचे झाले, तर तुम्हाला याठिकाणी सर्व सुविधा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही इथे नोकर म्हणून राहाल.
-
म्हणजेच जर तुम्ही या शहरात आलात आणि सेवक म्हणून या शहराची सेवा करावी लागेल, तर तुम्हाला इथे मोफत राहण्याची सोय केली जाते.
-
सर्व फोटो साभार- सोशल मीडिया, हेही पाहा- पावसाळ्यात तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवा, ‘या १० टिप्स नक्की फॉलो करा…

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’