दत्ता जाधव, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक अन्नधान्य बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या अस्थिरतेचा फायदा भारतातील गहू उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मिळू शकतो. देशातील गोदामे गव्हाने भरली आहेत आणि आता रब्बी हंगामातील गव्हाची काढणी सुरू आहे. देशातील गव्हाचे उत्पादन सरासरी एवढे राहणार असल्याने गोदामातील गव्हाची निर्यात करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India get big opportunity to export wheat due to shortages in global markets zws
First published on: 19-03-2022 at 00:15 IST