ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांचे मत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गट-तट, स्पर्धा आणि कंपूशाही यामुळे साहित्यविश्व संकुचित होत आहे. चांगल्या कामाची दखल घेतली जाणे दुरापास्त झाले आहे. समीक्षणात साक्षेप राहिला नसून, वाचकसंख्या कमी होत आहे. त्यामुळे मराठीची अवस्था काळजी करण्याजोगी झाली आहे, असे मत ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांनी व्यक्त केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reduce the number of readers in marathi
First published on: 03-06-2016 at 04:41 IST