
पाणीटंचाई सुरू झाली की, दरवर्षी जिल्हा प्रशासनातील लगबग वाढते आणि बैठकांचे सत्र सुरू होते.

पाणीटंचाई सुरू झाली की, दरवर्षी जिल्हा प्रशासनातील लगबग वाढते आणि बैठकांचे सत्र सुरू होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी सुमारे ३३०० मिलीमीटर आहे.

मानसिकदृष्टय़ा पाणीटंचाई आणि दुष्काळ या दोन्ही शब्दांची एवढी सरमिसळ झाली आहे

जिल्हाधिकारी कार्यालयापासून सारे महत्त्वाचे रस्ते आंदोलकांनी ठिय्या दिल्याने बंद करावे लागले.


कल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही व या योजनांच्या तरतुदींमध्ये कपात केली जाणार नाही.

महाराष्ट्रातील राजकीय सत्तांतराला दीड वर्षांचा कालावधी होत आला.

देशात सुमारे १५ लाख २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाले

फडणवीस सरकारचा शपथविधी सुरू होता, त्या वेळी मराठवाडय़ास दुष्काळाची चाहूल लागायला सुरुवात झाली होती.

‘आदर्श’ प्रकरण हे कायदेशीरदृष्टय़ा अतिशय गुंतागुंतीचे आहे. या प्रकरणी तपासाचा अधिकार सीबीआयलाच आहे,

औद्योगिकीकरण आणि शहरांची वाढ होत असताना प्रदूषणाचे प्रश्न गंभीर बनणार आहेत..

सरकारला जर काही करून दाखवायचे असेल, तर नोकरशाहीवर मांड बसवून साथ मिळविणे महत्त्वाचे असते.