
गाजणारा साहित्य प्रांतातील एकमेव कार्यक्रम कोणता असेल तर ते अखिल भारतीय साहित्य संमेलन.

गाजणारा साहित्य प्रांतातील एकमेव कार्यक्रम कोणता असेल तर ते अखिल भारतीय साहित्य संमेलन.

शिवशक्ती संगम मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करीत पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापितांना इशारा दिला.

विधान परिषदेत तीन जागा राखल्या तरीही, उमेद धरावी अशा स्थितीत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष आजही नाही.

शिवसेनेचे वर्चस्व आणि राष्ट्रवादीचा बसलेला जम हे भाजपला नेहमीच खुपत आले आहे.

संत्र्याचे पीक मुबलक आले आणि ३० ऐवजी दोन ते पाच रुपये किलोने संत्री विकली जाऊ लागली

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळय़ांत पाणी आणणारे प्रकरण सुरू झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस गेली १६ वर्षे राज्याच्या राजकारणात आहे. पवारांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले

७ डिसेंबरपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार यात काही नवे नाही.

युतीत भागीदार असलेल्या शिवसेनेने सरकारच्याच कार्यवाहीविरोधात रस्त्यावर उतरून रण पेटविणे आरंभले आहे.

अनुसूचित जातीच्या समाजाचे लोक समूहाने गावाच्या परिसीमेत वास्तव्य करून राहतात.

राज्यात भाजप-शिवसेना सरकारमध्ये एकत्र असले तरी उभयतांची वागणूक मित्रांपेक्षा शत्रूसारखी जास्त आहे.

कोल्हापूर आणि विशेषत कल्याण-डोंबिवली येथील महापालिका निवडणुकीनंतर, राज्यात सत्तासहकार्य करणाऱ्या भाजप आणि शिवसेना यांची टोकाची स्पर्धा सुरू होईल ती मुंबई…