

लोकशाही हा तर्कतीर्थांच्या लेखी स्वातंत्र्योत्तर काळातील भाषणे, लेख, मुलाखतींमधील आस्थेचा विषय होय. विदेश पाहिल्यानंतर ते याविषयी अधिक रस घेऊ लागलेले…
गेल्या वर्षभरापासून पीएच्या माध्यमातून बोलणारे, व्हीआयपी दर्शनासाठी भरमसाट पत्रे देणारे व अनेकदा थेट फोन करूनही तो न घेणारे ते दोघे…
प्रयोगशाळा, रुग्णकक्ष, शेती आणि जैवतंत्रज्ञानाशी निगडित नवोद्याोग या क्षेत्रातील महिलांच्या मूक पण प्रभावी कामगिरीमुळे भारताचे भविष्य आकार घेत आहे.
माध्यमांनी केवळ सरकारचे प्रतिमासंवर्धन करावे, ही सत्ताधाऱ्यांची अपेक्षा बहुतेक माध्यमे इमानेइतबारे पूर्ण करत आहेत. जे ही अपेक्षा पूर्ण करत नाहीत…
‘आळस आणि भ्याडपणा ही मनुष्याच्या परायत्ततेची प्रमुख कारणं... म्हणून बहुतेक माणसं स्वबुद्धी न वापरता ‘बाल्यावस्थेत’ असतात’ हे ‘प्रबोधना’तून केलं गेलेलं…
एकूण राज्यांच्या सकल उत्पन्नाच्या २५ टक्क्यांच्या आत कर्जाचे प्रमाण असावे, असे वित्तीय व्यवस्थापनातील संकेत असतात. पण ‘कॅग’च्या अहवालानुसार पंजाबमध्ये कर्जाचे…
ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणे रास्तही ठरू शकेल; कारण ज्ञानेश कुमार हे घटनात्मक पदावर बसलेले आहेत.
आता शब्दांच्या कसरती आणि मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा या शहाणपणाची- स्वदेशीचे व्रत अंगिकारण्याची- सुरुवात शीर्ष नेतृत्वाने स्वत:पासून केली तर ते अधिक…
या व्याख्यानात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘अठराव्या शतकाच्या सुमारास लोकशाहीचा जन्म झाला. ‘लोक’ या संकल्पनेच्या अध्ययनात तिच्या जन्माचे मूळ…
मातीशी जोडलेले राहण्याचा, गायक म्हणून आसामी आणि अन्य भाषा-बोलीभाषांतील गाणी गात प्रेक्षकांनाही आपल्याशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न झुबिन गर्ग यांनी आयुष्यभर…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये पाटण्यात, आम्ही ‘हायड्रोजन बॉम्ब’ टाकू, मग, मोदींची पळता भुई थोडी होईल, असं म्हटल्यापासून मतचोरीच्या कथित…