
‘न्यायालयीन सत्संग!’ हे संपादकीय (१३ जुलै) वाचले. कधीकाळी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत सरकार आणि प्रशासन अलिखित कायद्याप्रमाणे गांभीर्याने घेत…

‘न्यायालयीन सत्संग!’ हे संपादकीय (१३ जुलै) वाचले. कधीकाळी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत सरकार आणि प्रशासन अलिखित कायद्याप्रमाणे गांभीर्याने घेत…

‘बहुसंख्याकवाद उलटला!’ हे संपादकीय (१२ जुलै) वाचले. यातील घडामोडी श्रीलंकेतील असल्या तरी कोणाही सुजाण भारतीयाचे मन अस्वस्थ करणाऱ्या आहेत.

विनोबांच्या वरील वचनामध्ये साम्ययोगाचे नेमके रूप दिसते. विनोबांनी म्हटल्याप्रमाणे, ‘साम्ययोग, साम्यवादाप्रमाणे व्यक्तीची उपेक्षा करत नाही.

स्वातंत्र्योत्तर काळात अशा पर्यायी शिक्षण पद्धतीच्या प्रसारास वाहून घेण्याचे जरी गांधीजींचे स्वप्न होते तरी त्यांच्या अकाली हत्येमुळे ते अपूर्णच राहिले.

केंद्रातील भाजपा सरकारने वनसंवर्धन कायद्यातील नियमांमध्ये केलेले बदल आजवर जंगल राखण्यात मोठी कामगिरी बजावणाऱ्या आदिवासींच्या मुळावर उठणारे आहेत.

अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा जीव गेला आणि त्याहूनही अधिक जण जबर जखमी झाले.

‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ अर्थात भारताचे सरसेनापती हे पद गेले सात महिने रिकामेच आहे.

साम्ययोग हा गीतेचा अर्थ विनोबांनी लावला असला तरी त्यांचे साहित्य वाचून तो समजत नाही.

प्रत्येक दरवाढीवर सवंग लोकप्रियतेसाठी राजकीय टीका होत असताना ‘स्वागतार्ह दरवाढ’ (११ जुलै) या अग्रलेखाने वस्तुस्थितीची माहिती देऊन दरवाढीचे समर्थन केले…

भारताच्या डिजिटल पेमेंट्स परिसंस्थेची गेल्या आठ वर्षांत झपाटय़ाने वाढ झाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस दिल्लीत होते.

मेंदू आणि मणक्यांच्याच नव्हे, तर शरीरातील इतर आजारांचं निदान अत्यंत अचूकतेने करण्याची क्षमता असलेल्या ‘सीटी स्कॅन’ आणि ‘एमआरआय’ या अजोड…