
मनुष्यजन्माचं आणि नरदेहाचं मोल सगळ्यांनाच माहीत असतं, पण आपल्या जगण्याचं मोल किती जण खरोखर जाणतात
केवळ सद्गुरुबोध ध्यानात घेऊन त्यानुसार जगण्याचा अभ्यास, हाच त्यावरचा उपाय आहे.
अलिप्तपणे जेव्हा आपण एखादी गोष्ट न्याहाळतो ना, तेव्हाच त्या गोष्टीतले खरे गुण-दोष जाणवतात
मनाची गुढी उभारायची असेल, तर साधकानं मन संपूर्णपणे आवरलं पाहिजे, असं संत एकनाथ महाराज म्हणतात
मनाचा निश्चय जोवर होत नाही, तोवर कोणतीही गोष्ट निर्धारानं केली जात नाही, हा आपला व्यवहारातलाही अनुभव आहे.
आपलं मूळ स्वरूप आनंद हेच आहे, आपण परमात्म्याचाच अंश आहोत, मोक्षप्राप्ती हेच मनुष्यजन्माचं ध्येय आहे
खऱ्या सद्गुरूंशी खऱ्या भक्ताचं ऐक्य कसं असतं? ‘श्रीभावार्थ रामायण’ हा संत एकनाथ महाराज यांचा आणखी एक सुविख्यात ग्रंथ आहे.
कानांद्वारे लाभलेल्या श्रवण क्षमतेचा उपयोग व्यवहारात करीत असतानाच सत्संग श्रवणासाठीही तो वाढवीत न्यायचा आहे
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.