
४६४. प्रसाद-कण
खरं शाश्वत समाधान हे जर आपलं ध्येय असेल, तर त्याचा आधारही शाश्वतच असला पाहिजे.

४६३. नवगुणांची माला
मनुष्यजन्माचं आणि नरदेहाचं मोल सगळ्यांनाच माहीत असतं, पण आपल्या जगण्याचं मोल किती जण खरोखर जाणतात

४६१. जागृती आणि सुधारणा
केवळ सद्गुरुबोध ध्यानात घेऊन त्यानुसार जगण्याचा अभ्यास, हाच त्यावरचा उपाय आहे.

४५९. जीवन-कर्म
अलिप्तपणे जेव्हा आपण एखादी गोष्ट न्याहाळतो ना, तेव्हाच त्या गोष्टीतले खरे गुण-दोष जाणवतात

४५८. शरणागत
मनाची गुढी उभारायची असेल, तर साधकानं मन संपूर्णपणे आवरलं पाहिजे, असं संत एकनाथ महाराज म्हणतात

४५७. शुद्ध परमार्थ
मनाचा निश्चय जोवर होत नाही, तोवर कोणतीही गोष्ट निर्धारानं केली जात नाही, हा आपला व्यवहारातलाही अनुभव आहे.

४५६. मनोनिश्चय
आपलं मूळ स्वरूप आनंद हेच आहे, आपण परमात्म्याचाच अंश आहोत, मोक्षप्राप्ती हेच मनुष्यजन्माचं ध्येय आहे

४५४. अनन्य भक्ती
खऱ्या सद्गुरूंशी खऱ्या भक्ताचं ऐक्य कसं असतं? ‘श्रीभावार्थ रामायण’ हा संत एकनाथ महाराज यांचा आणखी एक सुविख्यात ग्रंथ आहे.

४५३. आत्मसाधनेचं घर
कानांद्वारे लाभलेल्या श्रवण क्षमतेचा उपयोग व्यवहारात करीत असतानाच सत्संग श्रवणासाठीही तो वाढवीत न्यायचा आहे

४५०. बालक्रीडा!
भवसागर पार केलेल्या साधकाला ज्ञान होईल, असा श्रीजनार्दन स्वामींचा एकनाथ महाराजांना आशीर्वाद आहे

४४७. मुमुक्षू आणि साधक
एकनाथी भागवत किंवा अन्य कोणत्याही सद्ग्रंथाचं मनापासून पठण आणि श्रवण घडलं, तर सामान्य माणूसही भक्तीच्या सन्मार्गाला लागतो.