

संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भातील विशेष लेख आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले प्रत्युत्तर यांची…
ऐनवेळी नियमच बदलून ते सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे केल्यामुळे निवडणूक आयुक्तपदावर कोण असावे इथपासून ते मतदान केंद्रांवरील व्हिडीओ चित्रणाचे पुरावे दडपण्यापर्यंतची ‘कार्यपद्धती’…
पाच वर्षे उलटून गेल्यावरही ‘अमृत’ संस्था ना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देते, ना शिष्यवृत्ती, ना कर्ज योजना कार्यान्वित करते आणि ना…
के. व्ही. सुब्रमणियन यांचे उदाहरण पुरेसे बोलके आहे.
सर्वसामान्य लोकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी आजघडीला अनेक पर्याय उपलब्ध असताना रिझर्व्ह बँकेने निरंतर क्लीअरिंग या पद्धतीचा आग्रह धरला आहे. मुख्य…
मात्र या साऱ्या बदलाचा संपूर्ण दोष उजव्या विचारधारेच्या प्रचारकांना देणे चुकीचे ठरेल. भारतातले उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी अभिजनही या अवस्थेला…
इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणाबाबत पुर्नविचार करण्यासाठी अनेक कारणे आहेत.
संपूर्ण जगात वनक्षेत्राचा झपाट्याने ऱ्हास झाला आहे, भारतसुद्धा त्याला अपवाद नाही. वनक्षेत्राच्या ऱ्हासाबरोबरच वाघांच्या अधिवासातसुद्धा घट झाली आहे. शिवाय वाघांची…
मोदी सरकारने देशात जातवार जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्यामागे भाजपची राजकीय गरज असली तरी त्यांच्या मूळ भूमिकेतील या बदलाचे, परिवर्तनाचे…
‘पर्यावरण की विकास? ’ आणि ‘उत्सर्जन कमी करण्यात पुढाकार कोणी घ्यायचा?’ या दोन प्रश्नांवर काथ्याकूट करताना कैक पर्यावरण दिन आले…