

भारतीयांना स्वातंत्र्यानंतर लगेचच मतदानाचा अधिकार मिळाला. त्यासाठी काही खास संघर्ष करावा लागला नाही, पण या हक्काचा मूळ उद्देश साध्य झाला,…
सोने ही कर्ज मिळवण्यासाठी गरीब वर्गाच्या दृष्टीने सगळ्यात आदर्श मत्ता. पण गेल्या काही वर्षांमधील सोने गहाण ठेवून घेऊन कर्ज देण्याच्या…
महाराष्ट्रात गेल्या १०१५ वर्षांत उत्पादकता वाढेल असे व्यापक प्रमाणावर काहीही झाले नाही. शासनाच्या दृष्टीने विकास म्हणजे रस्ते बांधणी. पण ग्रामीण…
ग्रामीण महाराष्ट्र देशाच्या बहुसंख्य राज्यांपेक्षा सधन समजला जातो, परंतु नुकत्याच आलेल्या राष्ट्रीय नमुना चाचणीच्या २०२२-२३ सालच्या उपभोग खर्चाच्या अहवालाने या…
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या विवाहाच्या वयाबद्दल ट्रोलिंग झाले खरे, पण या मुद्द्यावर नीट चर्चा होणे गरजेचे आहे.
‘राजकीय’ हेतूंनी प्रेरित नव्हे तर ‘निष्पक्ष’ जनगणना गरजेची आहे. प्रामाणिकपणे केलेली गणना गरीब, उपेक्षितांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते,…
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तसेच ‘ग्राममंगल’चे संस्थापक रमेश पानसे यांना अलीकडेच अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनातर्फे पु. ग. वैद्य पुरस्कार देण्यात आला.…
संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भातील विशेष लेख आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले प्रत्युत्तर यांची…
ऐनवेळी नियमच बदलून ते सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे केल्यामुळे निवडणूक आयुक्तपदावर कोण असावे इथपासून ते मतदान केंद्रांवरील व्हिडीओ चित्रणाचे पुरावे दडपण्यापर्यंतची ‘कार्यपद्धती’…
पाच वर्षे उलटून गेल्यावरही ‘अमृत’ संस्था ना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देते, ना शिष्यवृत्ती, ना कर्ज योजना कार्यान्वित करते आणि ना…