

भारतीयांच्या ‘खासगीपणाच्या हक्का’वर या कायद्याचे अनिष्ट परिणाम होतीलच, पण समाजमाध्यमांसह कुठेही पाळत ठेवण्याची मुभा प्राप्तिकर अधिकाऱ्यांना मिळणार असल्याने लोकांच्या मत-स्वातंत्र्यावर…
‘विकास’ हाच मणिपूरच्या समस्येवर उपाय, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी या अस्वस्थ राज्यास दिलेल्या भेटीतून जरूर दिसला; पण ‘विकासा’च्या या…
रस्त्यांच्या दुर्दशेमागील भ्रष्टाचार हे उघडे गुपित आहेच, त्यावर आता कुणी आंदोलनेही करत नाही... पण नागरिकांना सुरक्षित जगण्याच्या हक्कापासून वंचित राहावे…
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ आपल्या देशात १५ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील विविध…
गेल्या काही वर्षांपासून देशातील नेतेमंडळींना रस्त्यावरील घाण साफ करण्यासाठी कॅमेऱ्यांची गरज भासू लागली आहे. ते पांढऱ्या रंगाचे कपडे घालून, हातात झाडू…
मोदी येणार आहेत, याचे स्वागतच... त्याच्या भेटीआधी काही करारही झाले आहेत. पण मणिपूरला शांतता प्रदान करू शकणारा ‘न्याय’ विकासाच्या समतोलातून…
विज्ञान-तंत्रज्ञान-वैद्यकशास्त्रातील गहन प्रश्न सोडवायचे तर भावनांकही तेवढाच महत्त्वाचा ठरतो, याचा विसरच पडल्याचे दिसते...
राज्यकर्त्यांचा तरूणांशी संवाद-संपर्क तुटला की काय होते हे नेपाळमधील चालू घडामोडींसह विविध हिंसक आंदोलनातून पहायला मिळते आहे.
... अमेरिकेचे नुकसान कसकसे होईल, हे इथे पाहूच; पण आयातशुल्कातली वाढ इतक्यात मागे घेतली जाणार नाही, हेही भारताने गृहीत धरले…
परराज्यांतील जास्त दूध देणाऱ्या गोवंशाच्या जाती सरसकट महाराष्ट्रात आणण्याऐवजी, आपल्या स्थानिक जातींचेच दूध उत्पादन कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित…
उमर खालिद आणि त्याच्यासारख्या इतरांनी हे विसरू नये की ते कोणत्याही ‘बड्या’ घरचे ‘सुपुत्र’ नाहीत. ते खून आणि बलात्काराचे आरोप…