मिलिंद मुरुगकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सामाजिक भेदभावाबद्दल एक अत्यंत स्वागतार्ह विधान केले. दुर्दैवाने आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने त्या विधानावर केलेल्या टीकेमुळे मोहन भागवतांच्या विधानाची गंभीर चर्चा शक्यच झाली नाही. ती आवश्यक आहे. आणि त्या चर्चेच्या केंद्रस्थानी समता आणि समरसता या शब्दातील भेद आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhil bhartiya brahman mahasangh harmony rss chief mohan bhagwat statement tmb 01
First published on: 12-11-2022 at 10:28 IST