

गेल्या काही वर्षांपासून देशातील नेतेमंडळींना रस्त्यावरील घाण साफ करण्यासाठी कॅमेऱ्यांची गरज भासू लागली आहे. ते पांढऱ्या रंगाचे कपडे घालून, हातात झाडू…
अखेर केंद्र सरकारला शहाणपण आले म्हणायचे. कारण ३ सप्टेंबर २०२५ रोजी सरकारने अनेक वस्तू व सेवांवरील वस्तू व सेवा कराचे (जीएसटी)…
मोदी येणार आहेत, याचे स्वागतच... त्याच्या भेटीआधी काही करारही झाले आहेत. पण मणिपूरला शांतता प्रदान करू शकणारा ‘न्याय’ विकासाच्या समतोलातून…
नौशेरा, जांगड हा लष्करी व्यूहरचनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला भाग पाकिस्तानच्या ताब्यात जाऊ नये यासाठी प्राणपणाने लढलेल्या आणि शहीद झालेल्या…
लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांवर वाचकांच्या प्रतिक्रिया....
अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी भीषण दहशतवादी हल्ला झाला त्याचं हे पंचविसावं वर्ष. त्या हल्ल्याचे पडसाद पुढे प्रदीर्घ काळ साहित्यातून उमटत…
‘बुक्स ऑन बुक्स’ या प्रकारात मराठी लेखकांनी गेल्या दोन दशकांत सर्वाधिक भर पाडली. त्यांत जगभरातील पुस्तकवेड अंगी बाणवलेल्या अभिजात-समकालीन पुस्तके येतात.
‘नियम म्हणजे नियम’ हा शालिवाहन शककर्त्यांचा खाक्या म्हटला पाहिजे. नियम अनुसरताना ज्या ज्या गोष्टी स्वीकाराव्या लागल्या त्या सगळ्या त्यांनी स्वीकारल्या.…
लोकशाहीमध्ये ‘लोकां’चे प्रबोधन न करता निव्वळ टेक्नोक्रसी- तंत्रशाही- आणण्याचा आटापिटा कसा काय यशस्वी होईल?
भारतीय कादंबरीत अनेक बंगाली कादंबरीकारांचे मोठे योगदान आहे. शरदचंद्र चट्टोपाध्याय हे त्यातलं एक ठळक नाव मानता येईल. आपल्या लेखनातून त्यांनी…
विज्ञान-तंत्रज्ञान-वैद्यकशास्त्रातील गहन प्रश्न सोडवायचे तर भावनांकही तेवढाच महत्त्वाचा ठरतो, याचा विसरच पडल्याचे दिसते...