

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर व्होट चोरीचा आरोप केला तेव्हापासून काँग्रेसला नवा नारा मिळालेला आहे. व्होट चोर,…
निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या सातत्यपूर्ण अद्यायावतीकरणासाठी जी पद्धत इतकी वर्षे पाळली, ती आताच तोडण्याचे कारण काय? नवे मतदार कोण-कुठले? त्यांची…
वाहनांच्या लांबच्या लांब रांगा, इंधन जाळून होणारे हवेचे प्रदूषण, हॉर्नचे आवाज या सगळ्या रोजच्या प्रकाराला वैतागलेले नागरिक हे सध्याचे आपल्याकडचे…
पीएच.डी. करणारे विद्यार्थी प्रत्यक्ष संशोधनाला किती वेळ देतात, शिष्यवृत्तीची रक्कम नेमकी कोणत्या कारणांसाठी वापरली जाते, शिष्यवृत्ती देणाऱ्या संस्था आणि संशोधन…
‘शहरी’विकासात प्रचंड वृक्ष-तोडीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, बेसुमार वाहनांचं वाढतं प्रदूषण, ‘वातानुकुलीत’ हव्यासापोटी वातावारणात वाढणारी उष्णता... अशा समस्यांवर जागतिक ‘ग्लोबल वॉर्मिंग’…
दिवस, तिथी, मास आणि वर्ष - सगळ्या व्याख्या खगोलीय घटनांवर आधारित. अधिक मास, क्षय मास कधी आणि कोणता हे निर्णयही…
बीरेंद्र कुमार नागा वस्तीतल्या अगदी अंतर्गत भागातही हिंडले. त्यांच्या सण- उत्सवांत भाग घेतला. तिथल्या जीवनाशी सर्वार्थाने एकरूप झाले.
नफ्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असणाऱ्या भांडवलशाहीच्या या प्रारूपाला लेखिकेने ‘एक्स्ट्रॅक्टिव्ह कॅपिटालिझम’ म्हटले आहे.
चमकदार घोषणांतून बाहेर पडून सरकार खरी रणनीती आणि धैर्य कधी दाखवणार, सामान्यांना न्याय, रोजगार, सुरक्षितता कधी मिळणार?
लेखक, संगीतकार यांच्या साधनेला क:पदार्थ करून टाकू शकणाऱ्या ‘एआय’चा वापर आता भारतीय स्वयंपाकघरांतही वाढू लागल्यास संसारातली श्रमविभागणीच बदलून जाईल...
बी. जयमोहन हे तमिळनाडूमधील लोकप्रिय आणि वादग्रस्त लेखक. मल्याळममधूनही त्यांचे लेखन होते. गेल्या वर्षी एका गाजलेल्या मल्याळी चित्रपटावर आपल्या ब्लॉगमधून टीका…