

बीरेंद्र कुमार नागा वस्तीतल्या अगदी अंतर्गत भागातही हिंडले. त्यांच्या सण- उत्सवांत भाग घेतला. तिथल्या जीवनाशी सर्वार्थाने एकरूप झाले.
नफ्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असणाऱ्या भांडवलशाहीच्या या प्रारूपाला लेखिकेने ‘एक्स्ट्रॅक्टिव्ह कॅपिटालिझम’ म्हटले आहे.
चमकदार घोषणांतून बाहेर पडून सरकार खरी रणनीती आणि धैर्य कधी दाखवणार, सामान्यांना न्याय, रोजगार, सुरक्षितता कधी मिळणार?
‘देशातील उच्चभ्रू’. देश सोडून जाताना ते त्यांची संपत्तीही देशाबाहेर घेऊन जाऊ लागले आहेत. संजय बारू यांचे ‘सीसेशन ऑफ द सक्सेसफुल’…
बी. जयमोहन हे तमिळनाडूमधील लोकप्रिय आणि वादग्रस्त लेखक. मल्याळममधूनही त्यांचे लेखन होते. गेल्या वर्षी एका गाजलेल्या मल्याळी चित्रपटावर आपल्या ब्लॉगमधून टीका…
साप्ताहिक ‘सकाळ’, पुणेमध्ये ‘असा मी, असा मी’ सदर सन १९९० मध्ये प्रकाशित होत होते. त्या सदरातील हा संपादित प्रश्नोत्तर मजकूर…
बँका आणि वित्तीय संस्थांना पैशावर आधारलेल्या खेळांच्या आर्थिक व्यवहारांची पूर्तता करणारी सेवा देण्यास परवानगी नसेल. हे खेळ प्रस्तुत करणाऱ्यास तीन…
जलजीवन मिशन, दलित-आदिवासी समाजाच्या योजना निधीअभावी ठप्प आहेत, कंत्राटदारांचे पैसे थकीत आहेत, आमदार-मंत्र्यांची निधी नाही म्हणून ओरड सुरू आहे.
अमिताभ पावडे म्हणजे समाजहिताचे स्वप्न साकारण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत धडपडणारा माणूस.
एकीकडे गुजरात आणि दुसरीकडे कर्नाटक अशा लिप्यांतराच्या भूभागात समन्वय असणे महत्त्वाचे. ढोल वाजवताना हे लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा नुसतेच ढोल…
अरविंद केजरीवाल यांना ते दिल्लीचे मुख्यमंत्री असताना मद्या घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. ते सहा महिने तुरुंगात होते,…