



आपल्या या भाषणात तर्कतीर्थांनी सांगितले आहे की, ‘‘बर्ट्रांड रसेल यांनी ‘गूढवाद व तर्क’ (मिस्टिसिझम अँड लॉजिक) या आपल्या निबंधात गूढवादाची…

‘मुले सज्ञान झाल्यावर स्वतंत्रपणे व्यवसाय करतात’ हे अजित पवारांचे वक्तव्य व त्यापाठोपाठ ‘मुले सज्ञान झाली तरी आज्ञाधारक असावीत’ ही नारायण…

भारत जेव्हा सर्वसमावेशक म्हणजे सर्वांना समान संधी देणारे आणि प्रगत-विकसित भविष्य घडवण्याची कल्पना करतो, तेव्हा त्यासाठी सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचा आधार…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत नाही कारण हिंदू धर्मही नोंदणीकृत नाही हे मोहन भागवतांचे म्हणणे तार्किकदृष्ट्या हास्यास्पद आहे.

बिहारमध्ये निकाल ‘एनडीए’च्या बाजूने लागला तर ‘सत्तेविरोधात जनमत तयार झालेही असेल; तरी ‘रेवड्यां’मुळे ते निष्प्रभ ठरू शकते’, या युक्तिवादावर शिक्कामोर्तब…

केंद्रातील मोदी सरकार कोणताही निर्णय घेतल्यावर सहसा माघार घेत नाही. अपवाद भूसंपादन कायदा आणि तीन कृषी कायद्यांचा. तेही निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजिवांचा कथित भूखंड घोटाळा उघड झाला; यात आश्चर्य नाही. त्याआधी त्यांच्या अन्य सत्पुत्रास मिळालेल्या मद्यानिर्मिती कंत्राटांचे वृत्त…

भारत सरकारच्या तत्कालीन माहिती व नभोवाणी मंत्रालयामार्फत अनेक आकाशवाणी केंद्रे महाराष्ट्रात चालविली जातात, त्यांपैकी काही केंद्रांमार्फत वार्षिक व्याख्यानमाला आयोजित केल्या जात.

अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा परराष्ट्रमंत्री न होताही अमेरिकेतील सर्वांत प्रभावशाली महिला राजकारणी ठरण्याचा मान नि:संशय नॅन्सी पलोसी यांच्याकडे जातो.

‘फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रमुख शिल्पकार’ असा रूसोचा उल्लेख होतो; पण त्यानं प्रबोधनपर्वावर आतून चढवलेल्या हल्ल्यामुळे त्याला ‘प्रबोधनपर्वाचा प्रमुख टीकाकार’ मानलं जातं...

‘चांदनी चौकातून’ या सदरातील ‘संघ-भाजप: तडजोड कोण करणार?’ हे स्फुट (रविवार विशेष - ९ नोव्हेंबर) वाचले.