

आधुनिक शस्त्रास्त्रांचे काम फक्त युद्ध जिंकणे नसून त्याद्वारे राज्यव्यवस्थेला आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यास आणि प्रतिस्पर्ध्यावर जरब बसवण्यास मदत होते. तंत्रज्ञान…
महाराष्ट्र राज्य सध्या स्वतंत्र महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेल्या मारोतराव कन्नमवार यांचे तर्कतीर्थांप्रमाणेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (२०२५) साजरे करीत…
रात्री उशिरा मुंबईहून परतल्यामुळे सकाळी अंमळ उशिराच उठलेल्या गुलाबरावांनी दिवाणखान्यात प्रवेश केला तर समोर जळगावातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील शिवसैनिक थरथरत…
‘भुजबळ यांना मंत्रीपदाची शपथ’ ही बातमी (लोकसत्ता- २१ मे) वाचली.
नवी दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदन’ घोटाळ्याप्रकरणी भाजप सरकारच्या कार्यकाळात ‘ईडी’ने भुजबळांना तुरुंगात टाकले होते. भुजबळ म्हणजे भ्रष्टाचाराचे प्रतीक, असे चित्र तेव्हा…
‘तर्कतीर्थविचार’ सदर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षा’चे औचित्य साधून सुरू करण्यात आले. या सदराचा हा शतकपूर्ती भाग.
‘आयुका’ किंवा आम्ही खगोलशास्त्रज्ञ हे काही उत्पादन तयार करणारे किंवा कोणत्याही प्रकारची सेवा देणारे नाही.
‘सौदीघरचा सौदागर’ हा अग्रलेख (२० मे) वाचला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या दौऱ्यातील सीरियावरील निर्बंध उठवले ही या प्रदेशातील एक महत्त्वपूर्ण घडामोड.…
‘ईडी’कडून होणाऱ्या कारवायांचे सारे खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षावर फोडले.
अलियापूर (तमिळनाडू) येथे २३ नोव्हेंबर, १९५६ रोजी रेल्वे अपघातात दीडशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा.
सलग तीन दिवसांचा नागालँड व महाराष्ट्राचा दौरा आटोपून दिल्लीत परतलेले कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान बंगल्याच्या हिरवळीवर निवांत बसले होते.