

लोकांनी सर्वसामान्यांचे नेतृत्व, कधीच मॅनेज न होणारे नेतृत्व अशा भावनेमुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सर्वांत जास्त विश्वास ठेवला.
मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या ‘लीग ऑफ काँग्रेसमन’ची स्थापना मार्च, १९३९ मध्ये त्रिपुरी अधिवेशनात झाली होती.
वडील अरविंद रणजीपटू असल्यामुळे चेतेश्वरला घरातूनच क्रिकेटचे धडे मिळाले. धावांचा रतीब घालणे लहानपणापासूनच मुरले होते.
मोदींनंतर कोण, याचा विचार संघात केला जात नसेल, असे नाही. पण संघाला अपेक्षित असलेला भारत साकारायचा असेल तर केंद्रात भाजपची…
वेर्नर हर्त्झॉग यांची कारकीर्द या प्रशंसेला शोभणारीच आहे. कथेतर चित्रपट (हे सारेच लघुपट नाहीत किंवा माहितीपट/अनुबोधपटही नाहीत) हे त्यांचे खरे…
या भाषणात तर्कतीर्थ म्हणतात : भारतीय राष्ट्रीयता ही संकल्पना सर्वधर्मसमन्वय, इहवादी समाजपरिवर्तन, मूलभूत मानवाधिकार, सामाजिक न्याय, आर्थिक समानता व मतस्वातंत्र्य…
ट्रम्प यांच्या जाचक टॅरिफची चाहूल लागल्यामुळे निर्यातदारांनी अधिकाधिक माल अमेरिकेला पोहोचवण्याची व्यवस्था केली.
मुळात, ‘क्रिमीलेयरची अट’ पुरेशी सशक्त असताना मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देण्यास काहीच हरकत नाही.
एनडीए सरकारने आणलेले ‘संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, २०२५’ हे विधेयक मंजूर झाले, तर भारत बेलारूस, बांगलादेश, कंबोडिया, कॅमेरून, काँगो…
बाकी कालगणनांमध्ये महिन्याचं नाव चक्रनेमिक्रमाने ठरत. शालिवाहन शकात मात्र हेदेखील नियमबद्ध आहे आणि हा नियम पाळला म्हणजे महिन्यांची नावं बिनचूक…
‘तू नही और सही... और नहीं!’ या संपादकीयात (२९ ऑगस्ट) अमेरिका, चीन, रशिया, भारत यांच्यामधील परस्पर संबंधांवरील ऊहापोह योग्य