

तर्कतीर्थांना भारत सरकारने पद्माविभूषण, राष्ट्रीय संस्कृत पंडित, पद्माभूषण पुरस्कारांनी गौरविले होते. तर्कतीर्थांच्या अमृत महोत्सवी वर्षात मुंबई विद्यापीठाने एलएलडी (डॉक्टर ऑफ…
चिखल तुडवत सर्वदूर जाण्यासाठी आहेत की आमचे कार्यकर्ते. प्रत्येक ठिकाणी मंत्रीच हवा असा बालिश हट्ट का? काय तर म्हणे, देवीच्या…
डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘एखाद्या अन्य धर्मीयाने आपण कोण, या प्रश्नास ख्रिाश्चन, मुस्लीम, ज्यू इत्यादी प्रकारचे उत्तर दिले की समाधान होते.…
या वर्षी मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. अवकाळी, पूर्व मोसमी, मोसमी आणि परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सोलापूरसारख्या जिल्ह्यास पावसाने…
धोरणनिर्मिती करणाऱ्या ‘पुरोहितां’पासून गिग कामगार असणाऱ्या ‘शूद्रा’पर्यंत अल्गोरिदमने आधुनिक जातिव्यवस्थेच्या भिंती बांधण्यास सुरुवात केली आहे.
व्यापार आणि उद्योगांत नियमांचे योग्य परिचालन नाही. पोषक वातावरणही नाही. ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लस्टर्स’ निर्माण करणे गरजेचे आहे. सध्या देशात…
परंपरागततेतून मुक्ती हीच आपल्या प्रागतिकतेची कसोटी ठरणार असेल, तर मग ही पत्रे त्यासाठीचा मार्गदर्शक ऐवज, दस्तावेज म्हणून पुढे येतात, हे…
‘भारतम’मध्ये त्यांनी एका संगीतकाराच्या भावनात्मक संघर्षाचे परिपूर्ण दर्शन घडवले होते. ‘कीरीदम’ या चित्रपटात तरुणाच्या जीवनातील कठीण निर्णयांचे वास्तव त्यांनी प्रेक्षकांसमोर…
तमिळनाडूतही त्रिभाषा सूत्र लागू झाले पाहिजे, अशी केंद्राची आग्रही भूमिका. या वादात तमिळनाडूतील विद्यार्थी नाहक भरडले जात आहेत.
लोकशाही हा तर्कतीर्थांच्या लेखी स्वातंत्र्योत्तर काळातील भाषणे, लेख, मुलाखतींमधील आस्थेचा विषय होय. विदेश पाहिल्यानंतर ते याविषयी अधिक रस घेऊ लागलेले…
गेल्या वर्षभरापासून पीएच्या माध्यमातून बोलणारे, व्हीआयपी दर्शनासाठी भरमसाट पत्रे देणारे व अनेकदा थेट फोन करूनही तो न घेणारे ते दोघे…