scorecardresearch

‘आपचे यश हे मुंगीने हत्तीला हरविण्यासारखे’!

आम जनतेच्या उद्वेगाचा धक्का मोदी सरकारला बसल्याचे दिल्लीतील निवडणूक निकालामुळे स्पष्ट झाले. एका मुंगीने हत्तीला हरविणे असे त्याचे वर्णन करावे…

‘औरंगाबादच्या नामांतरासाठी परवानगी मागा’

कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमावाद न्यायालयात सुरू असताना केंद्र सरकारने बेळगावचे नामकरण बेळगावी करण्यास दिलेली परवानगी चूकच असल्याची भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

औरंगाबाद-खान्देश विभागात आकांक्षा चिंचोलकर विजेती

‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या औरंगाबाद व खान्देश विभागीय अंतिम फेरीत शहरातील देवगिरी कला वरिष्ठ महाविद्यालयाच्या आकांक्षा शरद चिंचोलकर…

शिवसेना सरकारला सादर करणारा आराखडा

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून शिवसेनेच्यावतीने एक आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार असल्याची माहिती युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य…

मनपा व्यूहरचनेस काँग्रेसची आज बैठक, सिल्लोडला दुष्काळी परिषद

महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसच्या दिग्गजांची बठक उद्या (शुक्रवारी) होणार आहे. खासदार अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व विरोधी पक्षनेते…

एस.टी.त होणार आमूलाग्र बदल

मुंबई-पुणे मार्गावर चालणाऱ्या सगळ्या बस सीएनजीवर, पश्चिम महाराष्ट्रातील गाडय़ांमध्ये इथेनॉल यासह डिझेल वाचविण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बस बांधणीमध्येही नवीन बदल करण्याचा…

नव्या वर्षांत औरंगाबादकरांना चकाचक रस्ते

शहरातील बहुतेक रस्त्यांची अवस्था कमालीची बिकट झाली असून, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. औरंगाबाद शहराला साजेसे चकाचक…

‘चकवा’!

‘चकवा’! भारतीय जनता पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही उपाधीच. विशेष म्हणजे तेदेखील ही उपाधी सकारात्मक अंगाने घेतात.

रा. स्व. संघाचे देवगिरी महासंगम

व्हाटस्अॅप, फेसबुक आणि दूरसंपर्काचे प्रचंड जाळे असताना पोळी हे संपर्काचे माध्यम असू शकते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धुरिणांना हेच माध्यम अत्यंत…

अशोकरावांचे माणिकरावांना खडे बोल

देशभरात काँग्रेसच्या पराभवानंतर उपाध्यक्ष राहुल गांधी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करीत आहेत. मग, राज्यातील पराभवाची चर्चा करायला हवी. त्याची कारणमीमांसा व्हायला…

स्वातंत्र्यानंतर मराठवाडय़ाला फक्त १६ किलोमीटरचे रुळ

स्वातंत्र्यानंतर मराठवाडय़ात केवळ १६ किलोमीटरचे रुळ टाकले गेले. याच वेळी मागण्यांची यादी मात्र दिवसेंदिवस वाढतेच आहे. या पाश्र्वभूमीवर मराठवाडा जनता…

संबंधित बातम्या