scorecardresearch

अन्नसुरक्षा कायदा हा विनोदच!

तुमच्याप्रमाणे शेतकऱ्याला महागाई नाही का? त्याला काय मुलं, बायको, शिक्षण नाही का.? असा रोखठोक सवाल, उसाला द्याव्या लागणाऱ्या पाण्याची चर्चा…

अणुऊर्जा शेतीच्या फायद्याची- डॉ. शरद काळे

‘आपल्याकडे उत्पादन होणाऱ्या अन्नधान्यापैकी ३५ टक्के अन्नधान्य हे खराब झाल्यामुळे वाया जाते. मात्र, गॅमा रेजमुळे ही नासाडी रोखता येऊ शकते.

..शेतकरी गुलाम झाला आहे – शेट्टी

पै-पै उभा करून सहकारी साखर कारखाने उभे राहिले, मात्र त्याचा मालक असणारा शेतकरी आज गुलाम झाला आहे. गुन्हेगारांनी त्यांचा विभाग…

शेती आणि शेतकऱ्यांच्या सद्य:स्थितीचा आजपासून आढावा

महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांनी सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात सोमवारपासून…

‘बदलता महाराष्ट्र’ मध्ये शेती आणि प्रगतीचा वेध!

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या प्रगतीत शेतीचे योगदान मोठे आहे. पण त्यात सामान्य शेतकऱ्याच्या पदरात काय पडले? न्याय मिळाला का? यापुढच्या काळात राज्याच्या…

‘बदलता महाराष्ट्र’मध्ये शरद जोशी, बाळासाहेब विखे-पाटील, उमेशचंद्र सरंगी

‘बदलणाऱ्या महाराष्ट्रा’चा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’ने सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात राज्यातील शेती क्षेत्रातील सद्यस्थितीचा…

‘बदलता महाराष्ट्र’मध्ये शेतीचिंतन!

‘बदलणाऱ्या महाराष्ट्रा’चा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’ने सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात राज्यातील शेती क्षेत्रातील सद्यस्थितीचा…

नागरीकरणाच्या हट्टापायी माणसाचा संकोच नको!

‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ प्रस्तुत ‘बदलता महाराष्ट्र’ या विशेष उपक्रमांतील दुसरे चर्चासत्र गेल्या बुधवार आणि गुरुवारी मुंबईत पार पडले.

संबंधित बातम्या