धरणाची पाणी पातळी ७०.६४ मिटरवर पोहोचली असून ७२.६० मिटर पाणी पातळी झाल्यास स्वयंचलित दरवाजे उघडून अतिरिक्त पाणी बाहेर सोडले जाणार…
बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांना कल्याण डोंबिवली तसेच नवी मुंबई आणि थेट मुंबईशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कांजुरमार्ग बदलापूर मेट्रो १४…
गेल्या २४ तासात झालेल्या जोरदार पावसामुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात एकच दिवसात तब्बल ३२ दशलक्ष घन मिटर…
तब्बल २४ तासानंतर बदलापूर मधून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत घट नोंदवली गेली आहे.
गेल्या २४ तासात सुरू असलेल्या संततधर पावसामुळे बदलापूर आणि परिसरात पाणीच पाणी झाले आहे.
ऑनलाईन माध्यमातून सहजरित्या पैसे कमावण्याच्या जाहिरातींचा समाजमाध्यमांवर पूर आला असून याला बळी पडून अनेक नागरिकांना लाखोंचा गंडा घातला जात असल्याचे…
Maharashtra Rain Updates जून महिन्याची सरासरी ओलांडण्याची शक्यता, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला…
अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलाची बदलापुरात असलेल्या इमारतीची मंगळवारी मोठी पडझड झाली.
मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यानच्या अपमार्गावर मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने अप मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
२०१४ वर्षानंतर पहिल्यांदाच पाऊस इतका उशिराने आला.
बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या नियोजनशून्य कारभारामुळे आधीच रस्ते अरूंद राहिले असून त्यामुळे परिसर कोंडीत अडकला आहे.
बेकायदा जमाव जमविणे, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणे, घुसखोरी, हल्ला करणे अशा गुन्ह्यांखाली कॅ. आशीष आनंद दामले यांना न्यायालयाने दोषी ठरविले.