मुंबईतील अस्वच्छतेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला फटकारल्यानंतर आता पालिका प्रशासन कामाला लागले आहे. त्यानुसार स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी घनकचरा विभागाने…
गल्लीबोळातील कचऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला खडसावल्यानंतर आता स्वच्छतेबरोबरच पालिकेने अनधिकृत फलक हटविण्यासाठी पुन्हा विशेष मोहीम घेण्याचे ठरवले…
कोविडकाळात बेसुमार खर्च करून, नियम पायदळी तुडवून भ्रष्टाचार केल्याच्या कथित आरोपांवरून मुंबई महानगरपालिकेमागे एकापाठोपाठ यंत्रणांचा फेरा लावला गेला आहे.