विसर्जन घाट केवळ गणेश मुर्ती विसर्जनासाठी नसून त्याचा वापर वर्षभर विविध कार्यक्रम आणि सणांसाठी होतो.
जी-२० सदस्य असलेल्या सौदी अरेबियाने जैवइंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने घटविण्यास विरोध केला आहे.
भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्षात ५.९ टक्के राहील, असा अंदाज नोमुराने शुक्रवारी वर्तविला.
मुख्यतः कोळशाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांची वाढ जुलैमध्ये ८ टक्क्यांवर पोहोचली आहे.
विशेषत: सरलेल्या तिमाहीत वस्तूंच्या किमतीत झालेली घसरण लक्षात घेता निर्मिती उद्योगाचा ४.७ टक्क्यांपर्यंत सीमित राहिलेला विकासदर आश्चर्यकारक आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक विकास कामे वर्धा जिल्ह्यात सुरू आहेत. त्यात विलंब होत असल्याने ही रखडलेली कामे जनतेस मनस्ताप देणारी…
समाविष्ट गावातील विकास पुन्हा लांबणीवर पडणार आहे. महापालिका हद्दीत ४ ऑक्टोबर २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘स्वतंत्र झालेल्या देशाचा विकास हा लोकांत सामुदायिकता बाणविल्याशिवाय होत नसतो.
भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर चालू वर्षात ६.१ टक्के राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी वर्तविला. आयएमएफने एप्रिलमध्ये वर्तविलेल्या अंदाजात…
पुढील २५ वर्षांत अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर वार्षिक सरासरी ७.६ टक्के राखला गेल्यास, भारत २०४७ पर्यंत विकसित देश बनू शकेल
प्रारुप विकास योजनांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या प्राधिकरणांना एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
भौगोलिक दृष्ट्या विविधतेने संपन्न असलेल्या सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे साताऱ्याचा नव्याने पदभार घेतलेले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार…