तेरला मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे. तेरमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
या निधीतून नाशिक तालुक्यातील तीन, इगतपुरी तालुक्यातील १० तर, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका पर्यटन स्थळाचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती खासदार…
गेल्या आर्थिक वर्षांत राज्याचा विकास दर ६.८ टक्के होता. यंदा तो १० टक्के अपेक्षित धरण्यात आला आहे.
शहरातील सिंधी कॅम्प मोक्षधामची दुर्दशा झाली. त्यामुळे येथे येणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
‘‘देशाच्या विकासाच्या वाटचालीत ठरावीक वर्गाचे लांगूलचालन आणि तुष्टीकरणाचे राजकारण हा सर्वात मोठा अडथळा आहे.
गुजरातमध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन
औद्योगिकनगरी, ऑटो हब, आयटी हब म्हणून नावारुपाला आलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आयटी पार्क विकसित करण्याचा ‘संकल्प’ करण्यात आला आहे.
मावळत्या पालकमंत्र्या प्रमाणे केवळ घोषणा न करता त्याची कृतीशील अंमलबजावणी; तीही वर्षभराच्या आत करण्यामध्ये हसन मुश्रीफ यांच्या राजकीय नेतृत्वाचा कस…
२०१४ मध्ये पहिल्यांदा समूह पुनर्विकासाचे धोरण आणण्यात आले. परंतु आता आठ वर्षे होत आली तरी समूह पुनर्विकासाने वेग घेतलेला नाही.
२३ गावांतील विकासासाठी महापालिकेकडून २८ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावांमध्ये सुविधा पुरविणे आणि समस्या सोडविण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच येथे औद्योगिकतेला प्रोत्साहन देण्यात आले, मात्र आजचे सत्ताधारी हा वारसा वृद्धिंगत करण्यास उत्सुक दिसत नाहीत..
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ…