बँकानी पुढे येवून कर्ज पुरवठा वाढविण्याची गरज आहे, असे नाबार्ड जिल्हा प्रबंधक श्रीराम वाघमारे यांनी सांगितले.
राज्य विधिमंडळ अधिवेशाचा आजचा (१८ डिसेंबर) आठवा दिवस आहे. आजपासून शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान विधानभवनात आमदार रोहित पवारांनी…
आजवर कांदा खरेदी करणाऱ्या विशिष्ट फेडरेशन व राज्यस्तरीय संस्थांची मक्तेदारी संपुष्टात येण्यास हातभार लागणार आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १० हजारपेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले आहेत.
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारसह जिल्हा दूध उत्पादक संघाचा निषेध केला.
वाशिम जिल्ह्यातील जय गजानन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. येथील वजन काट्यात तफावत असल्याची…
केंद्रीय कामगारमंत्री भुपेंद्र यादव यांनी आज, शनिवारी चिखली तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेला हजेरी लावली.
अवकाळी पावसाने झालेलं शेतीचं नुकसान आणि शेतकऱ्याची हवालदिल परिस्थितीबद्दलच्या बातम्या आपण कायम ऐकत असतो. पण एका आपल्या शेतीमधून कोट्यावधीचा नफा…
उरण हा अरबी समुद्राच्या कुशीत खाडी किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी हे खाडीकिनाऱ्यावरील शेती करीत आहेत.
सोयाबीन-कापूस उत्पादकांची ताकद व रोष काय असतो हे सरकारला १९ डिसेंबर रोजी नागपूरात दाखवू, असा इशारा यावेळी तुपकरांनी दिला.
शुक्रवारी शेतकरी पुत्रांनी काढलेल्या मोर्चाची मागणी आगळीवेगळी होती.
शेतकऱ्यांच्या हातातील मोबाईल त्यांना पिकांवरील रोग व किडीवर उपाययोजना सुचविणार आहे. यामुळे तातडीने योग्य ओषधीची फवारणी करुन पिकांचे नुकसान टाळणे…