scorecardresearch

हमीसाठी दुस-या दिवशीही तूर, हरभ-याचा सौदा नाही!

हमीभावाने तूर, हरभ-याची खरेदी परवडत नसल्यामुळे सलग दुस-या दिवशी लातूर बाजार समितीत खरेदी बंद राहिली. दरम्यान, तूर व हरभ-याचे शासकीय…

मानवतावादी व लोकशाही प्रस्थापित करणारा दृष्टिकोन हवा- आंबेडकर

नवीन पिढी जात-पात मानत नाही व तिला भ्रष्टाचाराची चीड आहे. या पिढीसमोर जातिवादाचा अंत करणारा मानवतावादी, लोकशाही प्रस्थापित करणारा राजकीय,…

पाणीप्रश्नी शेकापने दंड थोपटले

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीचे पांडव महामेळाव्यात गर्क आहेत. विविध प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. राज्यभर पाणीप्रश्न गंभीर आहे.…

पाण्यावरील खर्चाचे पुनर्लेखापरीक्षण करा : आ. जयंत पाटील

पाण्याच्या नियोजनासाठी आजवर प्रचंड पसे खर्च झाले असले तरी लोकांना पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. पाण्यावरील खर्चाचे पुनल्रेखापरीक्षण करायला भाग पाडून…

कोळी समाजाच्या लढय़ाला पाठबळाची मुंडे यांची ग्वाही

‘भिऊ नका, तुमच्या न्याय्य मागण्यांसाठीच्या लढय़ात मी तुमच्याबरोबर व तुमच्या पाठीशी आहे,’ अशी ग्वाही भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे…

तूर, हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करावी – सस्तापुरे

केंद्राने हरभरा व तुरीसाठी हमीभाव ठरवून दिले असले, तरी त्यापेक्षा कमी भावाने बाजारपेठेत मालाची विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

कसबे तडवळय़ात बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे – इदाते

कळंब तालुक्यातील कसबे तडवळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत थांबले होते, त्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला जावा व…

निलंगेकरांच्या बेरजेच्या राजकारणावर युवा पिढीने वाटचाल करावी : चाकूरकर

सर्व समाजघटकांना सोबत घेत सामान्य माणसाचा विकास डोळय़ांसमोर ठेवून आमदार डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागाचा विकास साधला. राजकारणात…

जातीचे संघटन पुरोगामी; हिंदूंचे संघटन जातीयवादी कसे? – प्रा. शेषराव मोरे

सध्या देशात जातीच्या व पोटजातीच्या ऐक्याची हाक दिली जात आहे. जातीचे संघटन पुरोगामी व स्वागतार्ह मानले जाते. पण सर्व जाती…

मागेल त्याला रक्त मिळण्याची वाटचाल खडतर

गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी २६ डिसेंबरपासून जीवनअमृत योजना कार्यान्वित झाली आहे. त्याची पुरेशी तयारी न केल्यामुळे या योजनेची…

आरोग्य योजनेची वासलात

आरोग्य विभागामार्फत नवनवीन योजना जाहीर केल्या जात आहेत. मात्र, अंमलबजावणीत िधडवडे उडत असल्यामुळे कागदोपत्री योजना कितीही चांगल्या असल्या, तरी त्याचा…

संबंधित बातम्या