scorecardresearch

पंतप्रधान नियोजन आयोगाच्या सदस्यांना भेटणार

यूपीएच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक विकासाचा आणि अन्य विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ३० एप्रिल रोजी नियोजन आयोगाच्या सदस्यांची…

मोदी लाट न दिसणाऱया पंतप्रधानांची ‘लघुदृष्टी’- अरुण जेटली

देशात मोदींची लाट नसल्याच्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते अरुण जेटली यांनी मनमोहन सिंग यांची ‘लघुदृष्टी’…

मनमोहन सिंग यांना आघाडीचे राजकारण कळत नाही – जयस्वाल यांच्याकडून घरचा आहेर

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आघाडीचे राजकारण कळत नसल्याचा घरचा आहेर केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी दिला.

सिंग सरकारची आर्थिक धोरणे चुकीची – गडकरी

मनमोहनसिंग सरकारने चुकीची आर्थिक धोरणे राबविल्याने देशाचे नुकसान झाल्याचा आरोप भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी भोकरदन येथे रावसाहेब दानवे…

मनमोहन सिंग ‘सशक्त’च

पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग हे दुबळे पंतप्रधान नसून ‘सशक्त’ आहेत, हे दर्शविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने शुक्रवारी गेल्या दशकातील आर्थिक प्रगतीची माहिती…

गोठय़ात राहायचे असेल तर..

संजय बारू यांच्या पुस्तकामुळे घटकाभर करमणूक होत असली तरी पंतप्रधानपदाचे खरे नुकसान होणार आहे ते पी सी पारख यांच्या लिखाणामुळे.

मनमोहनसिंग यांना यूपीएमध्ये अत्यल्प राजकीय अधिकार – माजी कोळसा सचिवांच्या पुस्तकात आरोप

संजय बारू यांच्यानंतर आता माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्या पुस्तकामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

सोनियांच्या हस्तक्षेपामुळे मनमोहनसिंहांचे हात बांधलेले – संजय बारू

पंतप्रधान मनमोहनसिंह यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपामुळे सरकार चालवण्यात अडचणी येत होत्या असा आरोप पंतप्रधानांचे माजी प्रसिद्धी सल्लागार…

पंतप्रधान सत्तेआधी घरही सोडणार?

येत्या सोळा मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांची निवृत्ती अपेक्षित असून त्यांना लगेच दुसऱ्या बंगल्यात हलता…

केविलवाणी काव्यात्मकता

नरसिंह राव यांच्या सरकारात मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आघाडीवर होती. नंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेस…

अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्यासाठी जागतिक परिषदेची आवश्यकता-पंतप्रधान

‘अण्विक शस्त्रे पहिल्यांदा डागणार नाही’ हेच भारताचे धोरण असून, जागतिक शांततेसाठी आणि अण्वस्त्रमुक्त जग तयार करण्यासाठी सर्वच देशांनी या धोरणाचा…

संबंधित बातम्या