मंत्री असताना रात्री एक वाजले तरी लोकांचे फोन यायचे, मी ते घ्यायचो. आता मी दिवसा फोन केला तरी उचलला जात…
केजरीवाल सरकारमधील समाजकल्याण मंत्री राज कुमार आनंद यांनी बुधवारी (१० एप्रिल)आम आदमी पक्षाच्या सदस्यपदाचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार खा. डॉ. सुभाष भामरे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या जेष्ठ नेत्या मिनाक्षी पाटील यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच अल्पसंख्यांक शीख समुदायातील सदस्याने पंजाब प्रांतात मंत्री म्हणून शपथ घेतली.
चाकण येथील निबे कंपनीच्या संरक्षण सामग्रीच्या उत्पादन कारखान्याचे संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले.
ॲड. रजनी शंकरराव सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते ॲड. राजीव सातव यांच्या मातोश्री होत्या.
वंचितचा इंडिया आघाडीत समावेश होण्याचा मुद्दा रेंगाळला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ‘एनडीए’ची दारे सदैव उघडी आहेत, असे आठवले यांनी…
शुक्रवारी १२ जानेवारीला गडकरी यांचे राज्यात चार ठिकाणी कार्यक्रम आहेत. सकाळी ते नागपुरात आहेत. दुपारी ते पुण्यात आहेत, सायंकाळी ते…
बुधवारी दुपारी कारागृहाबाहेर पडताच त्यांच्यावर पुन्हा धंतोली ठाण्यात गुन्हा करण्यात आला.
केंद्राच्या पुढाकाराने आतापर्यंत ८५ लाख महिला बचतगट स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार, वन मंत्री भुपेंद्र यादव यांनी दिली.
मोदी सरकारच्या काळात काढलेले कर्ज हे विकासासाठी आहे. त्यातून विकास साध्य होत आहे, असे कराड यांनी म्हटले आहे.