मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर तीन प्रवासी जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकी काय घडली घटना?

आज १८ जुलैच्या सकाळी ६:३० च्या सुमारास मौजे पडघा खडवली फाट्याजवळ कंटेनर MH 48 T 7532 व काळी पिवळी जीप MH04E 1771 (विद्यार्थी असलेली) पडघा वरुन खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना भीषण अपघात झाला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला.

injured person treatment
पनवेल: अपघातग्रस्तांसाठी पोलीस व एमजीएम रुग्णालयाचे आपत्ती ३५ डॉक्टर आणि ४० आरोग्यसेवक
Mumbai pune expressway accident marathi news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात कसा झाला? चुक कोणाची? नेमकं काय झालं?
potholes on majiwada bridge marathi news
ठाणे: घोडबंदर मार्गासह उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे, सेवा रस्त्यांचीही दुरावस्था
nashik, Accident on Mumbai Agra Highway, Four Killed, Tempo Crashes into Car, accident in nashik, accident near adgaon on Mumbai Agra Highway
नाशिकजवळ टेम्पो-मोटार अपघातात चार जणांचा मृत्यू
ST bus accident, Mumbai Pune old highway,
मुंबई पुणे जुन्या महामार्गावर एसटी बसचा अपघात, ६ प्रवाशी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
Man Riding Bike Dies While Posing For Friend
सेल्फी व्हिडीओत मृत्यू कैद! बाईकवर मित्राचं ऐकणं बेतलं जीवावर, धुळे- सोलापूर मार्गावरील अपघाताचा थरारक क्षण व्हायरल
Mumbai Nashik highway is delayed for six hours to cover two hours due to pothole
मुंबई-नाशिक महामार्ग ‘खड्ड्यात’; दोन तासांचे अंतर कापण्यासाठी सहा तास खोळंबा
Samruddhi highway, Inquiry report,
समृद्धी महामार्गावरील खासगी बस अपघाताचा चौकशी अहवाल गुलदस्त्यातच, २५ बळी घेणाऱ्या घटनेला एक वर्ष पूर्ण

अपघाती मृत्यू झालेल्यांची नावं

१) चिन्मयी विकास शिंदे (वय १५)
२) रिया किशोर परदेशी
३) चैताली सुशांत पिंपळे (वय २७)
४)संतोष अनंत जाधव (वय ५०)
५)वसंत धर्मा जाधव (वय ५०)
६) प्रज्वल शंकर फिरके

तीन प्रवासी जखमी

१)दिलीप कुमार विश्वकर्मा (वय २९)
२)चेतना गणेश जसे (वय १९)
३) कुणाल ज्ञानेश्वर भामरे (वय २२)

अनेक वर्षांपासून या भागात उड्डाण पुलाची मागणी केली जाते आहे. तीन वेळा ग्रामस्थांनी आंदोलन करुन टोलनाकाही बंद केला होता. मात्र प्रशासनाकडून उड्डाण पूल बांधण्यासाठी काहीही हालचाली केल्या गेल्या नाहीत. आज झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं.