कल्याण मध्ये गेल्या आठवड्यापासून दुचाकी, चारचाकी वाहने रात्रीच्या वेळेत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी रात्री कल्याण पश्चिमेतील दोन वेगळ्या ठिकाणच्या दुचाकी, चारचाकी वाहने चोरट्यांनी चोरुन नेली आहेत.चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असे प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. अलीकडे बहुतांशी पोलीस अधिकारी एका लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या खास साहाय्यकांकडून देण्यात आलेल्या खास कामांमध्ये व्यस्त असल्याने गुन्हे सारख्या घटनांकडे पोलिसांचे लक्ष नसल्याची चर्चा शहरात वरिष्ठ वर्तुळात सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>डोंबिवलीत गरीबाचापाडा, भोईर जीमखाना परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in vehicle theft incidents in kalyan mumbai print news amy
First published on: 21-12-2022 at 15:09 IST