भावगीतांनी मराठीपण कधीही सोडले नाही. मराठी मातीशी त्यांनी आपली नळ घट्ट ठेवली आहे. अशी भावगीते आता विझायला लागली आहेत. भावगीते ही आपली पुण्याई, संचित आहे. ते वाया जाता कामा नये, असे मत डोंबिवलीतील महानगर मराठी साहित्य संमेलनातील ‘नाते शब्दसुरांचे’ चर्चासत्रात संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले. शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत, भावसंगीत आदी विषय या वेळी चर्चेत घेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चर्चासत्रात ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ गायिका सुलभा पिशवीकर, ज्येष्ठ गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी सहभागी झाले होते. प्रा. वृंदा कौजलगीकर यांनी सूत्रसंचालन केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to maintain a strong hold of marathi abn
First published on: 10-02-2020 at 00:49 IST