
कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा स्नानगृहात पाय घसरला. तोल सांभाळता न आल्याने ते हातावर पडले.

कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा स्नानगृहात पाय घसरला. तोल सांभाळता न आल्याने ते हातावर पडले.

मुंबईतील दुचाकीस्वार आणि त्यांच्यासोबतच्या सहप्रवाशाला करण्यात आलेल्या हेल्मेटसक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे

पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांना पत्र पाठविले आहे.

प्रदुषणामुळे गटारगंगा झालेल्या वालधुनीच्या नदीपात्रात अतिक्रमणे सुरूच असून त्यासाठी झाडांचाही बळी घेतला जातो आहे

बस थांबताच लघुशंकेला जाण्याचे कारण सांगत या व्यक्तीने बसमधून खाली उतरून थेट दरीत उडी घेतली

भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संतोषला अटक केली आहे

उद्योग आणि स्टार्टअप विभागाचे प्रमुख अजय ठाकूर यांच्यासह ठाण्यातील उद्योग क्षेत्रातील नामांकित उद्योजक या बहुसत्रीय परिषदेत सहभागी होतील.

कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागांतील पदपथ, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील झाकणे तुटलेली आहेत.

फेब्रुवारी महिन्यापासून सुरू असलेल्या वालधुनी नदी स्वच्छता मोहिमेमुळे शहराच्या प्रवेशापर्यंत वालधुनी नदीचे रूप पालटले आहे.

करोनाकाळातील ऑनलाइन शिक्षणामुळे जिल्ह्यातील पहिली ते तिसरीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अक्षर ओळख आणि संख्या आकलन क्षमतेमध्ये कमालीची घट झाल्याची चिंताजनक बाब…

डोंबिवलीत गेल्या आठवडय़ात रिपब्लिकन रिक्षा चालक मालक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने मनमानीने रिक्षा प्रवासी भाडेवाढ करून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रस्तावित भाडे…

उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्यात यंदा ९२.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.