गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या वरुणराजाने रविवारी दुपारी कल्याण आणि नवी मुंबईकरांना दिलासा दिला. कल्याणमध्ये दुपारी दोनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. सकाळपासूनच कल्याण येथे ढगाळ वातावरण होते. तर, दक्षिण मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in kalyan and navi mumbai
First published on: 07-06-2015 at 03:06 IST