पर्यटन विकास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आराखडा तयार; गावांतील समस्या दूर होणार?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यकाळापासून उपेक्षित असलेल्या वसई खाडीतील पाणजू बेटाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. मंगळवारी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आराखडा तयार करण्यासाठी बेटाची पाहणी केली. पाणजू बेट पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यास गावातील अनेक समस्या दूर होतील. रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourism in vasai
First published on: 14-11-2018 at 02:03 IST