बंदी घालण्याच्या मागणीचे तीव्र पडसाद; महापौरांची सामंजस्याची भूमिका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याने वसई विजयोत्सवावर बंदी घालण्याची मागणी काही संघटनांनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. विशिष्ट समूहाचे गुणगाण करणारे कुठलेच उत्सव साजरे करू नयेत, केवळ स्वातंत्र्य दिन म्हणजेच १५ ऑगस्ट हाच विजयोत्सव दिन असावा, अशी भूमिक समाजशुद्ध अभियानाने घेतली आहे, तर सामंजस्याची भूमिका घेत वसई-विरारच्या महापौर प्रवीणा ठाकूर यांनी हा उत्सव कुणाच्या धार्मिक भावना भडकावणार नसून सर्वाना घेऊन तो साजरा करणार असल्याचे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai vijayotsav will celebrate say mayor pravina thakur
First published on: 09-05-2017 at 01:26 IST