महाभारत ही आपल्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय पौराणिक कथा आहे. हे युद्ध घडण्यामागे अनेक कारणं होती असं म्हटलं जातं. काही जण म्हणतात, दौपदीच्या वस्त्रहरणामुळे हे युद्ध झालं, तर काही जण म्हणतात जमिनीच्या वादामुळे. काही कथांमध्ये शकुनी मामाच्या सूडाचाही उल्लेख केला जातो. नेमकं महाभारत कशामुळे घडलं होतं? सांगतायत पौराणिक कथांचे अभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक…
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2020 रोजी प्रकाशित
महाभारत नेमकं कशामुळे घडलं होतं?
देवदत्त पटनायक सांगतायत महाभारतामधील कधीही न ऐकलेले किस्से
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 20-06-2020 at 15:21 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devdutt pattanaik what was the reason of mahabharat war mppg