विरार : राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. यासाठी शाळांनी आपली तयारी दाखवली असली तरी मात्र पालकांच्या मनात भीती कायम आहे. यामुळे बहुतांश पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नापसंती दर्शवली आहे. शुक्रवारी या संदर्भात पालघर जिल्हाधिकारी यांच्या सोबत जिल्हा शिक्षण समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बैठकीत तालुकानिहाय आढावा घेतला जाणार आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भाग अशा गटात वर्गवारी करून करोना वैश्विक महामारीच्या संदर्भातला आढावा घेतला जाईल तसेच संभाव्य धोक्याची टेहळणी करून निर्णय घेतले जातील.  

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most o parents do not want their children to go school zws
First published on: 01-10-2021 at 04:26 IST